” 7/12 ” कोरा यासाठी 24 जुलै रोजी प्रहारचे तीव्र चक्का जाम आंदोलन

Spread the love

दिव्यांगांचे मानधन वाढले; बच्चू कडूंच्या आंदोलनाला यश समाधान नाही

राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय – मानधन १५०० रुपयांवरून २५०० रुपयांवर
केंद्र सरकारकडून मानधन वाढीसाठी लढा सुरूच

धाराशिव, दि. १८ जुलै (प्रतिनिधी):
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष मा. बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली मोझरीच्या पवित्र मातीवर सुरू झालेलं अन्नत्याग आंदोलन अखेर यशस्वी ठरले. दिव्यांगांच्या न्यायहक्कासाठी सात दिवसांचा अन्नत्याग, हजारो किमीची पायी यात्रा आणि राज्यभरातील कार्यकर्त्यांचा संघर्ष याला मिळालेलं हे फळ – दिव्यांगांचे मासिक मानधन आता १५०० रुपयांवरून वाढवून २५०० रुपये करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

हा निर्णय केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नसून, तो दिव्यांगांच्या आत्मसन्मानाचा आणि त्यांच्या संघर्षाच्या यशाचा विजय आहे. राज्यातील हजारो दिव्यांग कुटुंबांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.

अर्धवट यश – संघर्ष अद्याप सुरूच

मात्र, प्रहार संघटनेचे म्हणणे आहे की हा निर्णय पुरेसा नाही. दिव्यांगांचे खरे जीवनमान उंचावण्यासाठी किमान ६००० रुपये मासिक मानधन आवश्यक आहे. औषधे, प्रवास, शिक्षण, निवास व दैनंदिन खर्च यांचा विचार करता सध्याचे २५०० रुपये अपुरे आहेत, असे आंदोलनकर्त्यांचे मत आहे.

राज्य सरकारचा निर्णय स्वागतार्ह असला तरी केंद्र सरकारनेही मानधन वाढवावे, यासाठी संघर्ष सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे मा. बच्चूभाऊ कडूंनी जाहीर केले आहे.

धाराशिव जिल्ह्यातून आंदोलनाला मोठा पाठिंबा

या लढ्याच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्या नेतृत्वाखाली प्रहार दिव्यांग संघटनेतर्फे टेंबा आंदोलन, अन्नत्याग आंदोलन तसेच विविध आंदोलनात्मक उपक्रम राबवण्यात आले. बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व आंदोलनांना जिल्ह्यातून मोठा पाठिंबा लाभला.

जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात प्रहार संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी दिव्यांगांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला.

सरकारचे आभार, पण संघर्ष अजून संपलेला नाही

आज सरकारचा निर्णय स्वागतार्ह वाटत असला, तरी भविष्यात या विषयाकडे दुर्लक्ष झाल्यास पुन्हा नव्याने संघर्ष उभारावा लागेल, अशी स्पष्ट भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली. दिव्यांगांच्या सन्मानासाठीचा हा लढा एका टप्प्यावर यशस्वी ठरला असला, तरी अंतिम उद्दिष्ट अजून गाठायचं बाकी आहे – हा विश्वास प्रहारच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्या नेतृत्त्वाखाली टेंबा आंदोलन, अन्नत्याग आंदोलन तसेच अनेक आंदोलनाच्या माध्यमातून प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने संघर्ष करण्यात आला हा संघर्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्यासह बाळासाहेब कसबे जमीर शेख बाळासाहेब पाटील महेश माळी, शिवाजी चव्हाण, महादेव चोपदार, चित्रा शिंदे, गोकर्ण कोळगे, इसाक शेख, तानाजी मगर, दत्ता पवार, चव्हाण विठ्ठल, धोंडीराम राठोड दत्ता कोळगे उत्तम शिंदे दिनेश पोद्दार सुनील मगर आप्पा उपरे अभिजीत साळुंखे कालू जाधव मास्ती वाघमारे कैलास यादव गणेश शिंदे नारायण साखरे रमेश सावंत नितीन सगरे पैगंबर मुलानी शिवाजी पोतदार सचिन डोंगरे शिवाजी चव्हाण रामदास मते हरिदास कुंभार सचिन शिंदे शशिकांत गायकवाड दशरथ भाकरे आत्माराम बनसोडे अनिल
महाबोले दिगंबर गाढवे बजरंग गव्हाळे नितीन मुळे नवनाथ कचार आकाश गलांडे राजेंद्र देशमुख नागराज मसरे रामेश्वर मदने नरहरी ढेकणे गौतम दुधे विकास शिरसागर तुकाराम कदम नारायण लोंढे हेमंत उंदरे अभिजीत साळुंखे मलताबाई कोळगे राणी मुसळे गणेश पांढरे इंद्रजीत मिसळ जमीर शेख नागनाथ वाघमारे संतोष माळी रूपाली शिरसागर सूर्यकांत इंगळे रवी शित्रे प्रशांत भांजे तसेच जिह्यातील पद‌धिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
बाळासाहेब कसबे बाळासा हेब पाटील जमीर शेख महेश माळी महादेव चोपदार कालू जाधव विभीषण गुंड अनिल महाबोले धोंडीराम राठोड गुंडू अन बारी दत्ता कोळगे गोकर्ण कोळगे उत्तम शिंदे दिनेश पोतदार शब्दार्थ मोहन पाटील सुनील मगर संदीप घोडके दत्ता पवार अविनाश पवार सुजित कावळे नारायण साखरे रमेश सावंत रोहित बारस्कर नितीन सगरे व शिवाजी पोद्दार आकाश पोतदार पैगंबर मुलाने किसन शिंदे आनंद ननवरे सद्दाम शेख कृष्णकांत केसकर सचिन डोंगरे तेजस घोडके आप्पा नाईक शिवाजी चव्हाण मारुती वाघमारे सचिन बारकुल रामदास मते ज्ञानेश्वर माळी हरेश्वर कुंभार धनंजय खांडेकर शेख सलुबीर, मुस्तफा शेख हरिदास कुंभार नागनाथ कोरे दत्ता घमे बाबा साळुंखे गणेश जगताप सचिन शिंदे शशिकांत गायकवाड दशरथ भाकरे आलीमोदीन कोतवाल सरताज वेगळे पवन नवगिरे अमोल घोटकर प्रमोद वाघमारे आत्माराम बनसोडे रेश्मा मुजावर गुलाम सय्यद विलास कोरे अर्जुन वाघमारे प्रमोद कुंभार खय्युम शेख, बाबुराव भुरे प्रमोद कुंभार सोमनाथ निर्मळे इंगोले इस्माईल शेख राजेश बारस्कर शिंदे विष्णू मारुती बारकुल दिगंबर गाढवे, गणेश गोरे पापा लोमटे आकाश शेळवणे बजरंग गव्ह ाळे किरण वाघमारे नितीन मुळे शेख आकाश गलांडे किरण देशमुख केतन देशमुख नितीन मुळे जावेद शेख आकाश गलांडे नागराज मसुरे बसवराज मसरे नरहरी ढेकणे गौतम दुधे विकास शिरसागर तानाजी भिडे रंगनाथ बर्वे राजभाऊ खांडेकर शफिक पटेल अर्जुन वाघमारे तुकाराम कदम रमेश राठोड नाथराव लोंढे नरसिंग अडसूळ दादा जाधव शिंदे राहुल पवार शेळके शिवराज सुभाष पोतदार गोपाळ कोकाटे गुरुलिंग कुंभार विकास सुरवसे अभिजीत शिंदे मेहबूब तांबोळी चंदुलाल से बालाजी पांढरे शे-रखान पठाण महंमद सुभेदार नागनाथ नरोटे पाटील अभिजीत साळुंखे इनामदार मिसाळ कोळी कन्याकुमारी बायस राणी मुसळे सुनीता जमादार चित्रा शिंदे रतन सीताफे सयाबाई सोकांडे बाल ाजी तांबे बाळाराम मिसा इंद्रजीत मिसाळ भीमराव जाधव मारुती पाटील जमीर शेख कैलास यादव गणेश शिंदे नागनाथ माळी नितीन शेळके नितीन मुळे बांगर दशरथ दत्ता मनगिरे विकास राजमान नागेश स्वामी नागनाथ वाघमारे गणेश पोतदार प्रभाकर संताराम जाधव सुभाष धर्माधिकारी विलास सुरवसे संतोष माळी रामेश्वर मदने राहुल मन्नाडे नागराज मसरे ज्ञानेश्वर कदम बागवा धनराज माने सतीश टोपगे अतुल गायकवाड नारायण भोसले बाळू मुळे भैरू पाटील ओम कुंभार अतुल कांबळे बंडू गिरी तेजस घोडके शिवाजी चव्हाण वसंत जाधवर संतोष जाधव नवनाथ कचर नानासाहेब वाघे भगवान भोगले राजेंद्र अनबुले सत्यवान माने संतोष जाधव धनंजय खांडेकर सागर ठोंबरे ज्ञानेश्वर कदम गणेश गव्हाणे शिवाजी देशमुख ताजुद्दीन तांबोळी हेमंत उंदरे राहुल पवार मोहिनी मंजूर आली जमादार लक्ष्मण काळे दत्ता मंजुळे रूपाली क्षीरसागर रुद्र कोळी संजय नाईकवाडे राजेंद्र देशमुख विकास आखाडे श्रीमंत बोडके अभिमन्यू शिंदे नितीन कांबळे महादेव कदम बिलाल खानापुरे भगवान भो-गले तानाजी सांगळे, रवी शिखरे सूर्यकांत इंगळे प्रशांत भांजे रामहरी माळी जाधव हरिबा गौतम कांबळे या सर्वांचा या लढ्यात मोलाचे योगदान आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button