
दि. 08 जून 2025 पासून श्री क्षेत्र गूळगुंजी (मोझरी) येथे सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषणाला आज सातवा दिवस उलटूनही शासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नव्हता. या शासनाच्या गलथान आणि असंवेदनशील भूमिकेचा तीव्र निषेध करण्यासाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्यावतीने धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दि. 14 जून 2025 रोजी आक्रमक लाक्षणिक आंदोलन करण्यात आले

.या आंदोलनाची ठळक वैशिष्ट्ये:दिव्यांग बांधवांनी अन्नत्याग आंदोलनात सहभाग घेतला.मुंडण करून सरकारच्या संवेदनाशून्य धोरणांचा निषेध व्यक्त करण्यात आला.आंदोलन स्थळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत शासनाचा जाब विचारला.या आंदोलनाच्या मुख्य मागण्या:1. दिव्यांग व विधवा महिलांना ₹6000/- मासिक मानधन2. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व हमीभावावर 20% अनुदान3. बेरोजगार युवकांना रोजगार अथवा सन्मानजनक बेरोजगारी भत्ता4. मनरेगा अंतर्गत मजुरी ₹500/- प्रतिदिन5. शेतमजुरी MREGS अंतर्गत समाविष्ट करणे6. गायीच्या दुधाला ₹50/- व म्हशीच्या दुधाला ₹60/- दर देणे7. खत अनुदान, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन प्रश्न, निवासी अतिक्रमण नियमन, कांदा निर्यात धोरण, ऊस दर, मेंढपाळ व मच्छीमार धोरण, ग्रामीण घरकुल इत्यादी संदर्भातील निर्णयशासनाकडून लेखी उत्तर प्राप्त!

आज सायंकाळी मिळालेल्या महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अधिकृत पत्रात पुढील आश्वासने देण्यात आली:1. शेतकरी कर्जमाफीसाठी 15 दिवसांत उच्चस्तरीय समिती नेमण्यात येईल, व समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर निर्णय घेऊन वसुली थांबवली जाईल व नवीन कर्जवाटपाबाबत निर्णय घेतला जाईल.2. दिव्यांगांच्या मानधन वाढीबाबत 30 जूनच्या अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल.3. वरील सर्व मागण्यांवर मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांसोबत बैठक घेऊन निर्णय लवकरात लवकर घेतले जातील.

प्रहारचा इशारा कायम!प्रहारच्या धाराशिव जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “हे केवळ प्रारंभ आहे. जर शासनाने फक्त कागदी आश्वासनांवरच भूमिका ठेवली, तर येत्या काळात महाराष्ट्रात चक्काजाम, साखळी उपोषण, जिल्हाधिकारी घेराव, आणि राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. प्रहार झुकत नाही – झुकवतो!”जनतेच्या हक्कांसाठी प्रहारचा निर्धार – न्यायासाठी शेवटपर्यंत लढा!सदरील आंदोलन जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्या नेतृत्वात झाले

या आंदोलनात बाळासाहेब कसबे जमीर शेख बाळासाहेब पाटील महेश माळी , शिवाजी चव्हाण,महादेव चोपदार , चित्रा शिंदे, गोकर्ण कोळगे, इसाक शेख, तानाजी मगर, दत्ता पवार, चव्हाण विठ्ठल, धोंडीराम राठोड दत्ता कोळगे उत्तम शिंदे दिनेश पोद्दार सुनील मगर आप्पा उपरे अभिजीत साळुंखे कालू जाधव मारुती वाघमारे कैलास यादव गणेश शिंदे नारायण साखरे रमेश सावंत नितीन सगरे पैगंबर मुलानी शिवाजी पोतदार सचिन डोंगरे शिवाजी चव्हाण रामदास मते हरिदास कुंभार सचिन शिंदे शशिकांत गायकवाड दशरथ भाकरे आत्माराम बनसोडे अनिल महाबोले दिगंबर गाढवे बजरंग गव्हाळे नितीन मुळे नवनाथ कचार आकाश गलांडे राजेंद्र देशमुख नागराज मसरे रामेश्वर मदने नरहरी ढेकणे गौतम दुधे विकास शिरसागर तुकाराम कदम नारायण लोंढे हेमंत उंदरे अभिजीत साळुंखे मलताबाई कोळगे राणी मुसळे गणेश पांढरे इंद्रजीत मिसळ जमीर शेख नागनाथ वाघमारे संतोष माळी रूपाली शिरसागर सूर्यकांत इंगळे रवी शित्रे प्रशांत भांजे तसेच जिह्यातील पदधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होतेबाळासाहेब कसबे बाळासाहेब पाटील जमीर शेख महेश माळी महादेव चोपदार कालू जाधव बिभीषण गुंड अनिल महाबोले धोंडीराम राठोड गुंडू अन वारी दत्ता कोळगे गोकर्ण कोळगे उत्तम शिंदे दिनेश पोतदार शब्दार्थ मोहन पाटील सुनील मगर संदीप घोडके दत्ता पवार अविनाश पवार सुजित कावळे नारायण साखरे रमेश सावंत रोहित बारस्कर नितीन सगरे ब शिवाजी पोद्दार आकाश पोतदार पैगंबर मुलाने किसन शिंदे आनंद ननवरे सद्दाम शेख कृष्णकांत केसकर सचिन डोंगरे तेजस घोडके आप्पा नाईक शिवाजी चव्हाण मारुती वाघमारे सचिन बारकुल रामदास मते ज्ञानेश्वर माळी हरेश्वर कुंभार धनंजय खांडेकर शेख सल्लुबीर, मुस्तफा शेख हरिदास कुंभार नागनाथ कोरे दत्ता घमे बाबा साळुंखे गणेश जगताप सचिन शिंदे शशिकांत गायकवाड दशरथ भाकरे आलीमोदींन कोतवाल सरताज वेगळे पवन नवगिरे अमोल घोटकर प्रमोद वाघमारे आत्माराम बनसोडे रेश्मा मुजावर गुलाम सय्यद विलास कोरे अर्जुन वाघमारे प्रमोद कुंभार खय्युम शेख, बाबुराव भुरे प्रमोद कुंभार सोमनाथ निर्मळे इंगोले इस्माईल शेख राजेश बारस्कर शिंदे विष्णू मारुती बारकुल दिगंबर गाढवे, गणेश गोरे पापा लोमटे आकाश शेळवणे बजरंग गव्हाळे किरण वाघमारे नितीन मुळे शेख आकाश गलांडे किरण देशमुख केतन देशमुख नितीन मुळे जावेद शेख आकाश गलांडे नागराज मसुरे बसवराज मसरे नरहरी ढेकणे गौतम दुधे विकास शिरसागर तानाजी भिडे रंगनाथ बर्वे राजभाऊ खांडेकर शफिक पटेल अर्जुन वाघमारे तुकाराम कदम रमेश राठोड नाथराव लोंढे नरसिंग अडसूळ दादा जाधव शिंदे राहुल पवार शेळके शिवराज सुभाष पोतदार गोपाळ कोकाटे गुरुलिंग कुंभार विकास सुरवसे अभिजीत शिंदे मेहबूब तांबोळी चंदुलाल शे बालाजी पांढरे शेरखान पठाण महंमद सुभेदार नागनाथ नरोटे पाटील अभिजीत साळुंखे इनामदार मिसाळ कोळी कन्याकुमारी बायस राणी मुसळे सुनीता जमादार चित्रा शिंदे रतन सीताफे सयाबाई सोकांडे बालाजी तांबे बाळाराम मिसा इंद्रजीत मिसाळ भीमराव जाधव मारुती पाटील जमीर शेख कैलास यादव गणेश शिंदे नागनाथ माळी नितीन शेळके नितीन मुळे बांगर दशरथ दत्ता मनगिरे विकास राजमान नागेश स्वामी नागनाथ वाघमारे गणेश पोतदार प्रभाकर संताराम जाधव सुभाष धर्माधिकारी विलास सुरवसे संतोष माळी रामेश्वर मदने राहुल मन्नाडे नागराज मसरे ज्ञानेश्वर कदम बागवा धनराज माने सतीश टोपगे अतुल गायकवाड नारायण भोसले बाळू मुळे भैरू पाटील ओम कुंभार अतुल कांबळे बंडू गिरी तेजस घोडके शिवाजी चव्हाण वसंत जाधवर संतोष जाधव नवनाथ कचर नानासाहेब वाघे भगवान भोगले राजेंद्र अनबुले सत्यवान माने संतोष जाधव धनंजय खांडेकर सागर ठोंबरे ज्ञानेश्वर कदम गणेश गव्हाणे शिवाजी देशमुख ताजुद्दीन तांबोळी हेमंत उंदरे राहुल पवार मोहिनी मंजूर आली जमादार लक्ष्मण काळे दत्ता मंजुळे रूपाली क्षीरसागर रुद्र कोळी संजय नाईकवाडे राजेंद्र देशमुख विकास आखाडे श्रीमंत बोडके अभिमन्यू शिंदे नितीन कांबळे महादेव कदम बिलाल खानापुरे भगवान भोगले तानाजी सांगळे, रवी शिखरे सूर्यकांत इंगळे प्रशांत भांजे रामहरी माळी जाधव हरिबा गौतम कांबळे